लग्न होते
पांच, दोंन मुली
व् तीन मुले,
लग्नातला
गोंधळ पहायलाच नको, त्यात
गर्मी डोक्यावर नाचे,
जेवण
म्हणजे, सब्जी – रोटी व् मिठाई.
तेच – तेच खायचे, माझा शोध
दही व् छास साठी.
होती मजा
लग्नात, परन्तु वैतागले
होते उन्हाल्याला,
पाहत होते
लग्नात किती, भेदभाव
स्त्री व पुरुशांमधे,
पुरुष
जेवयाला टेब्लावर व् स्त्रिया जमिनीवर.
स्त्रियांचा
घूंघट हा कधीच उतरत नाही त्यांच्या डोक्यावरून.
लग्न
म्हणजे दोंन जीवनाचे मिलन, पण इथे
नाती फकत रूढ़ी – परम्परेमधे बांधली जातात.
No comments:
Post a Comment